tag:blogger.com,1999:blog-33854563.post6759747447234636926..comments2024-03-28T06:30:26.832-07:00Comments on स्मृति: पत्रrohinivinayakhttp://www.blogger.com/profile/09674643567476227501noreply@blogger.comBlogger15125tag:blogger.com,1999:blog-33854563.post-91049677709246115342012-07-17T04:26:36.448-07:002012-07-17T04:26:36.448-07:00Thanks Joshi kaka !!Thanks Joshi kaka !!rohinivinayakhttps://www.blogger.com/profile/09674643567476227501noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-33854563.post-28829236928683248012012-07-16T21:46:25.016-07:002012-07-16T21:46:25.016-07:00रोहिणी ताई मधुराच्या मुलाचे नाव ठेवले आहे " अ...रोहिणी ताई मधुराच्या मुलाचे नाव ठेवले आहे " अबीर "<br />अन पत्रांचे म्हणशील तर मी जी काही लिहिण्याचा प्रयत्न केला ह्या क्षेत्रात दोन पाऊले चालण्याचा जो काही प्रयत्न केला तो पत्रा-न-द्वारे च<br /> मग ते आई-वडिलांना असो की मित्राला की माझे आत्याचे मिस्टर असोत ....रोजचे आलेले अनुभव लांब च लांब पत्रांनी कळवायचो ...<br />पाऊस पडला की पारसिक च्या बोगद्यातून शुद्ध झर्यातील धो धो पाणी अन त्याचे तुषार अन तू सुगंध घेण्याचा अनुभव असो कि राजकपूर चा बघितलेला अन भारावून गेलेले ते क्षण असोत<br />की ...एखादी बांद्रया हून चर्चगेट कडे जाणाऱ्या लोकल मध्ये घाई गरबडीत पुरुष-न-च्या डब्यात चढलेल्या तरुणीची घुसमट असो अगदी जस्से च्या तस्से उतरवून काढून तत्काळ पोस्ट करावायचो ....खूप छान लिहितेस ....अशीच छान छान लिहित जा !<br />तुझा च ,<br />जोशी काका .Shyamhttps://www.blogger.com/profile/12105303969334118565noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-33854563.post-50874646634156444632012-07-16T14:01:57.742-07:002012-07-16T14:01:57.742-07:00ho na,, asech epatra konakadun aale agadi 2 oliche...ho na,, asech epatra konakadun aale agadi 2 oliche tarihi khup chhan vatate na ! aani savisttar aaila tu email kartes he vachun chhan vatle ga pallavi !rohinivinayakhttps://www.blogger.com/profile/09674643567476227501noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-33854563.post-33557819151604721092012-07-16T12:06:36.504-07:002012-07-16T12:06:36.504-07:00mast ahe. me pan roj nahitar ek divas aad aai la e...mast ahe. me pan roj nahitar ek divas aad aai la e-patr lihite ahe halli. agadi savistar. chan watate.. pallaviAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-33854563.post-5515788865354258582011-10-24T15:15:18.129-07:002011-10-24T15:15:18.129-07:00या आधीही मी अनेकदा "स्मृती" चाळून गेले आ...या आधीही मी अनेकदा "स्मृती" चाळून गेले आहे, पण हे एवढे छान वाचायचे कसे सुटले, काय माहित. असो. विषयांतर नको, निदान एवढा चांगला विषय तू मांडला असताना..<br />पत्र.. खरे तर माझाही खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. आम्ही बहिणी नातलगांच्या वाढ-दिवसाला हाताने तयार केले ग्रीटिंग आणि एक छोटे पत्र नेहमी पाठवायचो. माझी मोठी बहिण कोणत्यातरी शिबिराला गेली होती, तिथे एक मुलगी तिची मैत्रीण झाली. मी तिला आवर्जून पत्रे पाठवलेली आजही आठवतात. तिची आलेली पत्रे आजही सोबत आहेत. अनोळखी, न पाहिलेले म्हणून आम्हा दोघींना आम्हीच पेनफ्रेंड नावंही दिलेले आजही स्मरते आहे. तर अशीही कोणत्याही कारणासाठी पाठवलेली पत्रे होती. जीवाची होती. फार जवळची होती. अगदी २००० सालापर्यंत पत्र पाठवलेले आठवते. मग आमचा आणि इंटरनेटचा परिचय झाला आणि सगळेच सुटले असे झाले. पण तरीही, ग्राज्यूएशन झाल्यानंतर मी जेव्हा पोस्ट ग्राज्यूएशन साठी पुण्याला आले तेव्हा आई बाबांशी मोबाईल वर बोलून संवाद व्हायचा. ख्याली खुशाली तशीच कळत असे. पण मला चांगले आठवते, मी तेव्हा माझ्या वर्गात असलेल्या माझ्या मित्राला पत्र लिहायची. तो मित्र नसून माझी आई किंवा माझी बहिण नाहीतर माझी मैत्रीणच आहे, असेच वाटे. आमची दोस्ती अशी होती कि आमच्या बाकी ग्रुपला आमचे काहीतरी शिजते आहे कि काय अशी शंका यायची. आणि ती येऊ नये म्हणून, मी त्याला पत्र लिहित असे. असो.<br />रोहिणीताई, पत्रातून ती व्यक्ती भेटते, या तुझ्या विश्वासावर माझाही २०० टक्के विश्वास आहे. पत्रातून मनं मोकळी होतात, आपलेपणा वाटतो, हेही तितकेच खरे आहे. तुझ्या पत्र-प्रवासाला पोस्ट कार्डाने सुरवात झाली आणि मग पत्र लिहीण्यास कारण काय काय सुचले गेले, हे वाचून जाम हसू आले मला. नंतर ताजाकलम मध्ये 'दिल्या' घरी सुखी राहा वगैरेचे निरोप; ...खरोखर ते दिवस औरच होते, असे वाटून गेले. कारण तू म्हणतेस तसे आजकालच्या काळात, ईपत्र पाठवतील सगळेच..पण त्या पत्रातून कोण मोकळे बोलेल.. सविस्तर लिहेल..किती सध्या शब्दात तू इमेल मधून संवाद साधताना आलेला अनुभव व्यक्त केला आहेस! खरच..असेच होते आहे खरे.<br />आजूबाजूच्या जगाला, हे कितीही हास्यास्पद वाटले तरी, पत्रलेखनाला आता खरोखरच मी सुरवात करणार आहे. कारण, शेवटच्या ओळीत तू जो आशावाद निर्माण केला आहेस ना.. त्याने मलाही आंतर्बाह्य झपाटून टाकले आहे. <br /><br />- सौ. अवनीसौ. अवनी अंकुर राजोपाध्येhttps://www.blogger.com/profile/08997253610742865477noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-33854563.post-74145090144532716172011-07-28T04:16:30.872-07:002011-07-28T04:16:30.872-07:00thanks! ho ge gane mahit aahe mala. mastach aahe. ...thanks! ho ge gane mahit aahe mala. mastach aahe. kavita chhan aahe ya ganyachi.rohinivinayakhttps://www.blogger.com/profile/09674643567476227501noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-33854563.post-4784357661356803082011-07-28T04:08:36.158-07:002011-07-28T04:08:36.158-07:00http://youtu.be/Ax8OWmkhOEQ
रोहिणी ताई अशी अपेक्षा...http://youtu.be/Ax8OWmkhOEQ<br />रोहिणी ताई अशी अपेक्षा कि हे गाणे आवडेल आपणाला !!!Shyamhttps://www.blogger.com/profile/12105303969334118565noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-33854563.post-1767590221836221132010-04-05T13:43:25.406-07:002010-04-05T13:43:25.406-07:00Amruta, khup chhan abhipray aahe tumcha. mast vatl...Amruta, khup chhan abhipray aahe tumcha. mast vatle vachun. tumcha bloghi chhan aahe. thanks a lot!!rohinivinayakhttps://www.blogger.com/profile/09674643567476227501noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-33854563.post-6425136488004970102010-04-03T02:32:06.421-07:002010-04-03T02:32:06.421-07:00namaskar.. tumche manogat varil lekh ani recipies ...namaskar.. tumche manogat varil lekh ani recipies baryach diwsanapasun vachat ale ahe.. khup chan lihita tumhi. patra prapancha varcha lekh hi chaanch ahe. ankhin vishesh namud karavishi goshta mhanaje tuncha pane fule ani nisargachitrancha choice khup chan ahe. saglya imagaes tumchya page varchya sunder display hotat vachakanchya screen var! ashyach lihit raha..amrutahttps://www.blogger.com/profile/05885394231552045592noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-33854563.post-61406555253462308942010-03-29T07:13:56.892-07:002010-03-29T07:13:56.892-07:00Adreeshta, manmauji, shreeya, trupti, nutan abhipr...Adreeshta, manmauji, shreeya, trupti, nutan abhiprayabaddal anek dhanyawaad!! khup chhan vatle vachun. tumchya sarvanchya patra aathvani pan khup chhan aahet. aavadlya. thanks !!rohinivinayakhttps://www.blogger.com/profile/09674643567476227501noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-33854563.post-73207447245057316102010-03-26T10:03:45.499-07:002010-03-26T10:03:45.499-07:00रोहिणी, तुझ्या या लेखाने माझ्या पत्रस्मृती ताज्या ...रोहिणी, तुझ्या या लेखाने माझ्या पत्रस्मृती ताज्या झाल्या. मी सहावी इयत्तेपासून वसतिगृहात राहिले आहे,तेव्हा दर २-३ दिवसांनी आईवडिलांना पत्र लिहित असे.महिन्यातून एखादे पत्र आजीआजोबा,काका,मावशी यांनाही लिहायचे.मैत्रिणींनाही ५-६ पत्र लिहायचे.कोणाचे आपल्या नावे पत्र आले कि,कोण आनंद व्हायचा !!! जवळजवळ लग्नाअगोदरपर्यंत नियमित पत्रलेखन व्हायचे. आजकाल वर्षातून ४-५ पत्र काय ती लिहिणे होते.जुनी बरीचशी पत्र मी जपून ठेवली आहेत.भारतात गेल्यानंतर काढून वाचले कि, जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.आई आजीआजोबांना आंतरदेशीय पत्र लिहायची तेव्हा मी हट्टाने माझ्यासाठी थोडी जागा ठेवायला सांगायचे आणि त्यावर मजकूर लिहायचे.दुसरीला असताना एकदा आईच्या पत्राची कॊपी करत मीही पत्राच्या शेवटी आपली नात सौ.नूतन असे लिहिले होते.पोस्टकार्ड आणि आंतरदेशीय पत्र,कित्येक वर्षांमध्ये पाहिले नाही.फोनमुळे काही गोष्टी चांगल्या झाल्या पण पत्रलेखन मागे पडले. ई-मेल म्हणजे पत्रच पण हस्ताक्षरात लिहिलेले पत्राची मजा निराळीच...नूतनnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-33854563.post-3860713958501284592010-03-26T09:49:00.397-07:002010-03-26T09:49:00.397-07:00हे बघितलत का ? अनेक लोकांनी लिहिलेली खूप गोड पत्र ...<a href="http://www.maayboli.com/marathibhashadin/2010" rel="nofollow">हे बघितलत</a> का ? अनेक लोकांनी लिहिलेली खूप गोड पत्र वाचायला मिळतील.तृप्तीhttps://www.blogger.com/profile/08345803513063236681noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-33854563.post-45132185106843642812010-03-26T08:32:43.680-07:002010-03-26T08:32:43.680-07:00नमस्कार रोहिणी
तुझा पोस्ट वाचले. हो पत्र लिहायला म...नमस्कार रोहिणी<br />तुझा पोस्ट वाचले. हो पत्र लिहायला मला देखील खूप आवडते , आता इमेल करते पण पत्र लिहिणे हे कायम आहे.<br /> तू खूप छान लिहिले आहेस. ताजा कलम ह्या सदरात बरंच काही टाकता टाकता तो ताजा कलम इतका मोठा व्हायचा कि काही विचारू नकोस.<br />पत्रात मनात येते ते लिहिणे आणि त्याला एक छान स्वरूप देऊन लिहिणे खूप महत्वाचे असते न! मी आणि माझी मैत्रीण आमची पत्र मैत्री खूप वर्ष चालली, एकमेकांशी पत्रातून केलेलं संवाद जरी १० दिवस थांबून पूर्ण होत, तरीही त्यातही एक मौज होती.<br /> मी कॅनडाला असते , इकडून देखील आई बाबा , मित्र परिवार सर्वांशी संपर्क पत्राद्वारे पण ठेवला आहे.<br /> छान वाटले तुझे पोस्ट अशीच लिहित राहा...श्रिया (मोनिका रेगे)https://www.blogger.com/profile/06600170768134850816noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-33854563.post-4550309042623952432010-03-26T08:16:26.516-07:002010-03-26T08:16:26.516-07:00आजही मला पत्र लिहायला खूप आवडत. . .माझ्याकडे माझ्य...आजही मला पत्र लिहायला खूप आवडत. . .माझ्याकडे माझ्या बाबांनी मी हॉस्टेल असताना पाठवलेली सर्व पत्र संग्रहीत आहेत!! पत्र लिहाण्यात अन् वाचण्यात जी मजा आहे ती काही औरच!!!Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-33854563.post-60768920949722480112010-03-26T08:04:36.973-07:002010-03-26T08:04:36.973-07:00Mi tumhala lihu ka patra?
ReshmaMi tumhala lihu ka patra?<br />Reshmaadreeshtahttps://www.blogger.com/profile/06375440231844848400noreply@blogger.com